उडता पंजाब ?
तर सिनेमा आहे रेल्वेच्या पटरीवर बसणारे
उडत्या चेंबुर गोवंडीबद्दल आपण काय म्हणणार
व्यसनांध होणार्या तरुणाईला आपण कसे वाचविणार ?
एकीकडे ड्रग्सची तस्करी करणार्या परदेशी पाहुण्यांना आपल्या देशात शिक्षण देण्याच्या उद्देशाने राहण्याची परवानगी दिली जाते ,
आणि दुसरीकडे जाच पडताळणीकडे दुर्लक्ष करतो ,अलिकडे मिरा भाईंदर शहरांत यांची संख्या प्रचंड वाढली आहे त्यातच आता आपले जनरेशन नेक्स्ट रेल्वेच्या पटरीवर अंमलीपदार्थांच्या आहारी जाऊन स्वत:चा सर्वनाश ओढाऊन घेत आहेत याकडे भारतिय प्रजासत्ताक कधीपर्यंत डोळे झाक करुन बसणार आहे ?
उडता चेंबुर ,गोवंडी,मानखुर्द होण्यापासुन
आपला प्रिय प्रजासत्ताक भारत कसा वाचवु शकतो ?
आपण ईतके काटेकोर नियम करुनसुद्धा अंमली पदार्थांच्या व्यसनापासुन जनरेशन नेक्स्टला वाचविण्यात का अपयशी ठरतोय ?
तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता १२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
रविवार, २६ जून, २०१६
उडता चेंबुर ?
सोमवार, १३ जून, २०१६
मुंबईतल्या आगरी कोळ्यांच्या अस्तित्वाचे युद्ध !
भिवंडीतल्या आपल्या#आगरी_कोळी लोकांकडुन
#मुंबईतल्या आगरी_कोळी समाजाने #युनिटी
काय असते ते शिकाव ,अशेच एकटे राहाल
तर #मुंबईवरील तुमचे #प्रभुत्व कायमचे गमवाल !
कोणत्या पक्षाचे #नौकर होऊ नका !
आपली #शक्ती इतकी #वाढवुया कि कुणी आपल्या #मुंबईतील #गावांना #हात लावण्याची #हिम्मत करु नये !
#देशावर #हल्ला झाल्यावर #भारतिय_सैनिक कसे #युद्ध करतात ?
तसे युद्ध आपण आपल्यावर झालेल्या #हल्ल्यांवर का करत नाही का #परप्रांतिय आणि #पक्षांपुढे #शरणागती पत्करतो ?
खरच आपण #डरपोक झालो आहोत का ?
हा प्रश्न स्वत:च्या #अंतारात्म्याला विचारा ?
तुमच #उत्तर तुमच्या समोर असेल !